सुस्वागतम "ज्ञानदीप" या शैक्षणिक ब्लॉगवर मी श्रीराम रणसिंग आपले सहर्ष स्वागत करीत आहे...!!!

बाल साहित्य

  • हुशार गाढव
    आयुष्यात आपल्या अंगावर संकटरुपी माती नेहमीच पडणार आहे. बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे हि सर्व माती झटकून नेहमी पुढेच जात रहावे. पुढे वाचा...
  • आई मला वेळ दे. . . वेळ दे . . . वेळ दे ग !
    मनाचा तोल सावरण्यासाठी मला तुझ्या मैत्रीची गरज आहे. तुझा परखड सल्ला, मते, वाद - विवाद, रसवे-फुगवे यांमुळेच तर मी परिपूर्ण स्त्री बनणार आहे. आई तुझ्या अंतरातील सप्त-सुरांनी आमची तार छेडली जाते. योग्य वळण मिळते. तरी आई तू तुझ्या या मुग्ध बालिकेस वेळ गं ! वेळ दे ! पुढे वाचा...
  • लाकूडतोड्या
    एका डवरलेल्या झाडाच्या बुंध्यात कुर्हाडीचा घाव घालून कु-हाड बुंध्यात खुपसली व तो झाडाची सगळ्या बाजूनी टेहळणी करू लागला. झाड मुळापासून शेंड्यापर्यंत थरथरले, थरथरत्या आवाजातच लाकुद्तोद्याला प्रश्न विचारला, "मी तुझे काय वाईट केले आहे म्हणून तू माझ्या जीवावर उठला आहेस?" पुढे वाचा...
  • अकबर बिरबल
    बऱ्याच दिवसानंतर बादशाहाला आपल्या सरदाराची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली .त्याने आपल्या सरदाराना माजरीची गोजिरवाणी पिल्लू दिली. तो म्हणाला आज पासून बरोबर सहा महिन्यांनी हि पिल्लू घेऊन दरबारात यायच आहे. ज्याचे मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशाह कडून मोठ बक्षीस दिल जाईल पुढे वाचा...
  • श्री रामाच्या बालपणाची कथा
    ही गोष्ट आहे प्रभु रामाच्या बालपण ची. लंका देशाचा राजा रावण हा राक्षस होता. त्याला स्वर्गातजाऊनदेवतांवर राज्य करायचे होते. म्हणून एके दिवशी त्यानेपृथ्वी वरून स्वर्गा पर्यन्त एकउंच शिडी बांधली. त्या शिडीचे एक गुपित होते. त म्हण्जे, ती शिडी रावणाच्यातलवारीने तुटणार नाही. पुढे वाचा...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: